✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *मराठी - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
प्रश्न १ ते ३ साठी सूचना : सुसंगत परिच्छेद पूर्ण करा.
१) ........ हे भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात.
१) पंडित नेहरू
२) महात्मा गांधी
३) सरदार पटेल
४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) त्यांनी भारताला ........ या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले.
१) युद्ध
२) अहिंसा आणि सत्याग्रह
३) बंड
४) अन्याय
३) गांधीजींचा जन्म ........ येथे झाला.
१) दिल्ली
२) कोलकाता
३) पोरबंदर
४) लखनौ
प्रश्न ४ ते ६ साठी सूचना : सुसंगत परिच्छेद पूर्ण करा.
४) ........ हे शिक्षणाचे महान पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात.
१) महात्मा गांधी
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) कर्मवीर भाऊराव पाटील
४) लोकमान्य टिळक
५) त्यांनी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ........ ही योजना सुरू केली.
१) कमवा आणि शिका
२) स्वदेशी चळवळ
३) सत्याग्रह
४) स्वच्छ भारत
६) त्यांनी ........ या संस्थेची स्थापना केली.
१) किर्लोस्कर संस्था
२) रेयॉन कंपनी
३) रयत शिक्षण संस्था
४) सह्याद्री विद्यालय
प्रश्न २५ ते २७ साठी सूचना : सुसंगत परिच्छेद पूर्ण करा.
७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील ........ दूर करण्यासाठी संघर्ष केला.
१) अंधश्रद्धा
२) अस्पृश्यता
३) अंधार
४) शिक्षण
८) त्यांनी महाड येथे ........ या तळ्यावरून पाणी घेण्याचा अधिकार मिळवून दिला.
१) रंकाळा
२) चवदार
३) सातारा
४) शाही
९) या आंदोलनातून लोकांना ........ याचा संदेश मिळाला.
१) एकता आणि समानता
२) द्वेष
३) अन्याय
४) अहंकार

No comments:
Post a Comment